Saturday, October 3, 2015

व्यसन धीनता

आपण व्यसन, व्यसन धीनता शब्द अनेकदा इकतो . आपण या शब्दांचा नेमका काय  अर्थ लावतो .प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तरी सवयी कमी अधिक प्रमाणात असतात. आणि मोठ्या प्रमाणात शारीरिक , मानसीक आणि कौटुंबिक त्रास होत असल्याची जाणीव असूनही त्या सवय मध्ये बदल करणे ती कमी करण शक्य होत नाही तिला निर्भंध घालण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती त्या सवईकडे  परत परत वळते ज्या प्रमाणे प्रौढ व्यक्ती मध्ये अशी परस्तिथी असते त्याच प्रमाणे अठरा वर्षाखालील मुलांमध्ये अशी परस्तिथी असते व्यसनांमध्ये अमली पधर्थेअचे सेवन , तंबाकू  पान मसाला ,गुटखा ,सिगारेट ,विडी हे पदार्थ घेण्याचे प्रमाण तर शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे ती इक गंभीर समस्या बनून पाहत आहे दारू घेणा पुरागामी पानाचे लक्षण मानुलागले आहेत हे व्यसन खूप चटकन लागत दारू जास्त प्रमाणात घेतल्याने इतरांना त्याचा त्रास होतो भंग , गांजा याचे  प्रमाण  जास्त प्रमाणात खेड्यात जास्त  दिसून येते गर्द , ब्रोउन शुगर , हिरोइन याह प्रमाण अधिक दिसत या पदार्थाचा प्रमाण चटकन लागत हे पदार्थ नामिलाल्यास त्याचे परिणाम शरीराला त्रासदायक ठरतात त्यातून मुक्त होणे जवळ जवळ अशक्य असते त्यांना विशेष उपचारांची आणि मार्गदर्शकाची गरज असते ..
तंबाखू  ह्यात निकोटीन व कर्करोग निर्माण करू शकणारी अनेक रासायनिक द्रव्य असतात . ह्याच्या सेवनानी वाढीव रक्त दाब व रुदयरोग  निर्माण होवू शकतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होवू शकते नपुसंकत्व येते पण मसाल्यात तंबाखू असते व हळू हळू तोंडाचा कर्करोग सिगरेट विडी यामुळे .दमा खोकला . फुफ्फुसांचे रोग होतात म्हणून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदी घालण्यात आली आहे .. पण घरी काय ....
दारू मुळे यकृताला  सुझ येते रुदयरोग आम्लपित्त होत, भूक मंदावते , माज्जासंस्थेची कार्यक्षमता मंदावते , मानसिक संतुलन नाहीस होत, लैंगिक क्षमता कमी होते, अन्न्पॉचन बिघडत. कर्जबाजारीपणा येण, पशुवत जीवन होण अशा प्रकारचे दुष्परिणाम होतात.वास्तव : जवळजवळ सर्वच व्यसनाधीन व्यक्तींनी अगदी अशीच सुरुवात केलेली असते. अशी प्रयोगशीलता  शेवटी सर्वांच्या अंगी येते, धोकादायक ठरते. म्हणून पहिल्याच खेपेस आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. प्रत्यक्षात अनुभव निराळाच येतो. व्यसनी व्यक्तींना पहिला डोस, मिळाला तो त्यांच्या मित्राकडून किवा सहकार्याकडून.: आमली पदार्थांच्या सेवनान माणसाची सर्जनशीलता वाढत तर नाहीच, उलट त्याच्या विचारात व कृतीत सुसंवाद राहत नाही. त्याची सारी तर्कसंगती नाहीशी होते .अमली पदार्थ सेवनान मनावरचा ताण कमी होतो पण तो फक्त तात्पुरताच. नंतर मात्र त्याची विचारशक्ती कमी होत जाते.  


No comments:

Post a Comment